Ration Card Cancellation रेशन कार्डधारकांचे! ‘या’ कारणामुळे तुमचं राशन कार्ड रद्द होऊ शकतं

Ration Card Cancellation मित्रांनो नमस्कार तुमचे देखील राशन कार्ड रद्द होऊ शकतो. राशन कार्डधारकांनी आता सावध व्हावे अन्यथा राशन कार्ड रद्द होतील शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती अन्न नागरी पुर नागरी पुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या.

महाराष्ट्र सह देशभरात गरिबांसाठी असलेल्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मोफत किंवा अनुदानित दरात धान्य दिलं तर आता या ठिकाणी धान्य गर्जेपर्यंत पोहोचण्याऐवजी पुढे विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहे. आणि यामुळे आता या ठिकाणी अशा लाभार्थ्यांची राशन कार्ड देखील रद्द होऊ शकतात.

Ration Card Cancellation 2025

त्यामुळे नवीन नियम काय आहे? कायदा काय माहिती आपण पाहूया. मित्रांनो अन्न वितरण प्रणालीमध्ये लाभार्थ्यांना आणखी अन्य योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजना आणि प्रधानमंत्री कल्याण योजना मार्फत अत्यल्प दरात किंवा मोफत धान्य मिळत आहेत. दरमहा 35 किलो पर्यंत गहू, तांदूळ, डाळ, या वस्तूंचा यामध्ये समाविष्ट आहे.

यात शासकीय धान्य स्वतःच्या वापरासाठी न वापरता स्थानिक व्यापार यांना विकतात यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत ला पोहोचत नाही अशी अपयशी धोका निर्माण होते यासाठी येतात जो नियम व त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देशात या ठिकाणी देण्यात आले आहेत.

या सर्व खात्रीशीर नोंदी आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन या ठिकाणी ओळखपत्र पडताळणी यासारख्या गोष्टीची पूर्तता नसल्याने किंवा कुटुंबाकडे प्रक्रिया सुरू झालेले आहेत तर या व्यक्तीचा शिधापत्रिका दुसऱ्या धान्याला विकत दिसले.

त्याला सिस्टम मधून आठवणीतील भविष्य तू कोणत्याही शासकीय यांना वाटत योजनेचा लाभ घेऊ शकत नाही अशी देखील सूचना यावेळी देण्यात आलेले अशा परिस्थितीत नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून शासकीय त्यांनीच वापर केवळ आपल्या कुटुंबासाठीच करावा इतर कोणते विक्री केली.

मोबाईल नंबरशी आता या ठिकाणी लिंक असल्याने आता या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड देखील रद्द होईल आणि ही जी फॅक्टरी आहे ही पार्श्वभूमीवर June, जुलै, आणि ऑगस्ट महिन्याचे धान्य एकत्र देण्यात येणार आहे हे देखील लक्षात घ्यायचे जेणेकरून या ठिकाणी पावसाळ्यात अडचण येऊ नये. गैरफायदा घेऊ नये यामुळे या ते तीन महिन्याचे धान्य या ठिकाणी एकत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे.

बजरंग पाटील

🌿 लेखक: बजरंग पाटील

मी बजरंग पाटील, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथील रहिवासी असून गेल्या 6 वर्षांपासून शेतकरी योजना, सरकारी अपडेट यावर काम करतो आहे. आता ही नवीन वेबसाईट सुरू करून आपल्या शेतकऱ्यांना पोहोचवत आहे.

Leave a Comment